स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी pdf

  1. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्यावरण संवर्धन शपथ व अहवाल
  2. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ इंग्लिश भाषण
  3. स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण: एक चिंतन
  4. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
  5. स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी


Download: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी pdf
Size: 50.16 MB

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्यावरण संवर्धन शपथ व अहवाल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशप्रेम तसेच निसर्गाप्रती देखील जागरूकता वाढणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरण संवर्धनाची शपथ आपल्याला ज्यावेळी आपण शिक्षक पालक संघाची सभा घेऊ किंवा परिपाठाच्या वेळेला विद्यार्थ्यांना ही पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाची प्रतिज्ञा बोलून घ्यायची आहे.तत्पूर्वी पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन काळाची गरज यावर मुलांना माहिती देऊया. पर्यावरण संरक्षण किंवा संवर्धन काळाची गरज| paryavarn sanvradhan kalachi garaj 1. प्रदूषणाचे वाढते प्रमाण | pradushnache vadhte praman आज आपण पाहत आहोत की, प्रदूषणाचे तीन तेरा वाजले आहेत. हवा प्रदूषण, जलप्रदूषण, वायू प्रदूषण या पलीकडे जाऊन ध्वनि प्रदूषण अशा सगळ्याच पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेले आहे,या वाढत्या प्रदूषणाविषयी विद्यार्थ्यांना सतर्क करणे ही काळाची गरज बनली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे. 2. प्रदूषण व आजारांना निमंत्रण|pradushan v aajarana nimantran आज आपण पाहत आहोत की या विविध प्रदूषणामुळे अनेक नवनवीन आजार जसे की फुफुसांचा कॅन्सर,श्वसणाचे आजारयासारख्या समस्या या केवळ प्रदूषणातूनच निर्माण झालेल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर,दिल्ली सारख्या ठिकाणी जी व्यक्ती कुठल्या प्रकारचे धुम्रपान म्हणजे सिगारेट ओढत नाहीत पूर्णपणे निर्व्यसनी आहेत, अशा लोकांना देखील फुप्फुसाच्या कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण का तर तेथील वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालेले आहे. कारण तुय ठिकाणी असणाऱ्या चार चाकी गाड्या. इंधनातून होणारे प्रदूषण खूप आहे. दिल्लीतील ही परिस्थिती इतकी भयानक आहे की ,त्या ठिकाणी सम आणि विषम तारखांना अमुक परिसरातील वाहने लोकानी बाहेर काढू नयेत असे पू...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ इंग्लिश भाषण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ इंग्लिश भाषण | Amrit Mahotsav of Freedom Year 75 Speech in English Today our country is making its debut in the nectar jubilee year of independence. This has brought joy to all and it is only natural that it should happen. From the Red Fort in the capital of India, Delhi to the villages, the deluge of patriotism is overflowing as usual from children to the very old people. Bharat Mata Ki Jai, Vande Mataram, Desh Bhakti slogans are being given. Amrit Mahotsav of Freedom Year 75 Speech in English Amrit Mahotsav of Independence Year 75 speech in English Amrit Mahotsav Year of Independence (toc) Amrit Mahotsav of Independence Year 75 speech in English This extraordinary interest in country or motherland is very important. So on this day at least we are uniting as 'Indians'. We will not easily see a different vision of 'oneness'. We are transferring this sense of unity from generation to generation to each other by inheritance. The culture of our country is very ancient. The long history of our country's independence stands before us like the Himalayas. You all know about the 150 years of independence and the massive struggle for freedom from it. "India is my country, all Indians are my brothers" is the universal pledge and our utmost loyalty to the Indian Constitution. We are proud to have a sovereign, socialist, secular, democratic, republic in our constitution. We have enjoyed seven and a half decades of independence. Our country has made ...

स्वातंत्र्योत्तर भारताचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण: एक चिंतन

- पी. विठ्ठल आपला आज देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे आणि ते स्वाभाविकही आहे. लाल किल्ल्यापासून ते गाव खेड्यापर्यंत देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणेच ओसंडून वाहत आहे. 'भारत माता की जय' असे नारे दिले जात आहेत. देश किंवा मातृभूमीविषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे. म्हणजे या दिवशी आपण किमान 'भारतीय' म्हणून एक होत असतो. 'एकतेचं' यापेक्षा वेगळे दर्शन एरवी आपल्याला पाहायला मिळत नाही. पिढी दरपिढी ही ऐक्य भावना आपण वारसाहक्काने हस्तांतरित करत राहतो. आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यापुढे उभा आहे. सुमारे दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत'. ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. 'सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य' असल्याचा आपल्याला अभिमान आहे. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण इ.असंख्य क्षेत्रातले आपले यश लक्षणीय आहे. शिवाय 'सामाजिक समता' (?) ही आपल्या समाज निर्मितीची एक विलक्षण बाजू आहे. सर्वार्थाने संपन्न, सुसज्ज आणि सुसंस्कृत देश अशी आपली जगात ओळख आहे. आपला देश सामर्थ्यशाली आहे. आधुनिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे. 'लोकशाही' हे जगण्याचं एक सर्वोच्च मूल्य आहे. आपण लोकशाही भारताचे नागरिक आहोत. लोकशाही या शब्दाचा दुसरा अर्थ 'स्वातंत्र्य'. तर हे...

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक आगामी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. स्वरूप [ ] • • औपचारिकप्रथेप्रमाणे भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय ध्वज फडकवतील आणि त्यानंतर भाषण देतील. • भारतातील विविध राज्ये आणि आणि केंद्रशासित प्रदेशदेखील त्यांच्या स्थानिक पातळीवर हा उत्सव गावोगावी साजरा करतील. महाराष्ट्रातील विविध उपक्रम [ ] • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनाच्या आधी शाळा आणि महाविद्यालये यांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रभातफेरी, विविध स्पर्धा, देशभक्तीप्र गीत गायन, युवकांसाठी 'बढे चलो' अभियान असे विविध उपक्रम घेऊन देशाप्रती आदर व्यक्त करण्याची संधी घेतली जात आहे. • धरणाचे पाणलोट क्षेत्र, विविध मंदिरे, कार्यालये अशा ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास किंवा सुशोभन करून उत्सव साजरा केला आहे. • मोठी शहरे तसेच लहान गावांमध्ये रोषणाई, आतषबाजी, वैचारिक व्याख्याने, स्पर्धा, ध्वजवंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. • स्वातंत्र्यलढयाचा इतिहास माहिती होण्यासाठी विविध संग्रहालये, अभिलेखागार यांनीही प्रदर्शनाचे सादरीकरण करून जनतेला माहिती देण्याचा उपक्रम राबविला आहे. हर घर तिरंगा अभियान [ ] भारत सरकारने हर घर तिरंगा (प्रत्येक घरात तिरंगा) ही मोहीम देखील सुरू केली आहे. यात प्रत्येक घरामध्ये ₹२५ च्या अनुदान दराने २०x३० इंच आकाराचा राष्ट्रध्वज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रत्येकाने आपल्या घरात अथवा कार्यालयात, संस...

स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम नमस्कार आज आपणस्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी | swatanr din २०२२ sutr sanchalan अमृत महोत्सव सूत्र संचालन मराठी पाहाणार आहोत. स्वातंत्र्य दिन 2022 सूत्रसंचालन मराठी लहराएगा तिरंगा अब सारे आसमान पर भारत का ही नाम होगा सबकी जुबान पर ले लेंगे उसकी जान या खेलेंगे अपनी जान पर कोई जो उठाएगा आँख हिंदुस्तान पर गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा चमक रहा आसमा में देश का सितारा आजादी के दिन आओ मिलके करें दुआ कि बुलंदी पर लहराता रह हमारा मी..... सर्व प्रथम सर्वांना व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व तुमचे सहर्ष स्वागत करतो व कार्यक्रमास सुरवात करतो.. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75वर्ष झाली आणि आज आपण 76 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्व प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना मी 76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जुलमापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अति उत्साहात साजरा केले जाते. राष्ट्र गगन की दिव्य ज्योति, राष्ट्रीय पताका नमो-नमो। भारत जननी के गौरव की,विचल शाखा नमो-नमो स्थानापन्न करणे पुण्य "कमवण्यासाठी नेहमी देवाचं नाव घेण गरजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करता तो क्षण सुध्दा देवाची भक्ति केल्याप्रमाणेच पुण्यवाण असतो. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; असेच स्वतःला विसरून इतरांना आनंदित कररणारे हे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत म्हणून ......... . यांना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी विनंती करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष : नेतृत्व कुशल ...