15 august bhashan marathi

  1. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२
  2. १५ ऑगस्ट, १९४७
  3. १५ ऑगस्ट विविध कार्यक्रम आयोजन २०२१
  4. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी
  5. सूत्रसंचालन आणि भाषण
  6. भारतीय स्वातंत्र्यलढा
  7. सूत्रसंचालन आणि भाषण
  8. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२
  9. १५ ऑगस्ट, १९४७
  10. भारतीय स्वातंत्र्यलढा


Download: 15 august bhashan marathi
Size: 23.61 MB

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२ | 15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf नमस्कार विद्यार्थी शिक्षक शिक्षक बंधुंनो आज 15 ऑगस्ट , 15 ऑगस्ट म्हटलं की शाळा कॉलेजमध्ये आपल्याला भाषणाची तयारी करावी लागत असते तुमची तयारी सोपी होण्यासाठी आम्ही 🎯 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२|15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला... सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकन्न जमलो आहोत. सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या. सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. 💠त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या सम...

१५ ऑगस्ट, १९४७

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन सुरु केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला. स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताच...

१५ ऑगस्ट विविध कार्यक्रम आयोजन २०२१

दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय/अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुपा/देडहाभक्‍्तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विद्यार्थ्यांना सहभागी होताना अडचणी न येण्यासाठी आम्ही वरील विषयाशी संबंधित भाषणे/निबंध एक नमुना म्हणून आपल्याला स्वनिर्मित व संकलित करून देत आहोत. त्याचा आधार घेऊन आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकता. 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपयुक्त मराठी निबंध /भाषण दिलेले आहे. आपण त्याचा सराव करून स्वातंत्र्यदिनादिवशी ऑनलाईन सादरीकरण करू शकता. त्याचा व्हिडिओ अपलोड करू शकता.

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी

15 ऑगस्ट दहा ओळी चे भाषण | 15 august speech in marathi 10 lines 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देशा सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण (10 Lines on Independence Day in Marathi)घेऊन आलेलो आहोत. हे स्वातंत्र्य दिनावर चे भाषण वर्ग एक ते पाच विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये वापर करू शकता चला तर मग बघुया 15 August speech in Marathi 10 lines child student 2022 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 1.आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व देशवासीय मित्र-मैत्रिणींनो. 2.आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा हा आजचा दिवस . 3.सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासीयांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा. 4.सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. 5.15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. 6.15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 7.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरांच्या आणि समाजसुधारकांच्या तसेच समस्त दे...

सूत्रसंचालन आणि भाषण

• 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 40 • 1 • 1 • 9 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 22 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 16 • 26 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 3 • 17 • 3 • 22 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1

भारतीय स्वातंत्र्यलढा

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र , स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स , १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः ; भारताला स्वातंत्र्य मिळाले. ऐतिहासिक पार्श्वभूमी पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला. व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी...

सूत्रसंचालन आणि भाषण

• 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 40 • 1 • 1 • 9 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 22 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 16 • 26 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 3 • 17 • 3 • 22 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२ | 15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf नमस्कार विद्यार्थी शिक्षक शिक्षक बंधुंनो आज 15 ऑगस्ट , 15 ऑगस्ट म्हटलं की शाळा कॉलेजमध्ये आपल्याला भाषणाची तयारी करावी लागत असते तुमची तयारी सोपी होण्यासाठी आम्ही 🎯 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी २०२२|15 augast swatantra din bhashan marathi 2022 pdf उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला... सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकन्न जमलो आहोत. सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या. सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांती देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावले. 💠त्या सर्व शूर स्वातंत्र्यसैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या सम...

१५ ऑगस्ट, १९४७

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन सुरु केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला. स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताच...

भारतीय स्वातंत्र्यलढा

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र , स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स , १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः ; भारताला स्वातंत्र्य मिळाले. ऐतिहासिक पार्श्वभूमी पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला. व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी...